राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी वेगळ्या विदर्भासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. जांबुवंतराव धोटेंपासून ते अनेक विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भासाठी प्रयत्न केले. पत्रकार, वकील, माजी नयायम र्ती अशा विविध घटकांनी जोर लावला, मात्र कुणालाही यश मिळाले नाही. आता नव्याने मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वेगळ्या विदर्भाचा विषय छेडला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे […]
Category: महाराष्ट्र
एकाच दिवशी भक्तांना घेता येणार पाच देवींचे दर्शन; भाविकांना मिळणार सुविधा अकोला एसटी आगाराचे नियोजन
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क साेमवार २६ सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होत आहे. हे लक्षात घेऊन रा. प. महामंडळातर्फे साेमवार २६ सप्टेंबरपासून विशेष देवी दर्शन बस सोडण्यात येणार आहे. ही बस अकोला जुन्या बस स्थानकावरून सकाळी ८ वा निघून ८.३५ वा बाळापूर येथील बाळादेवी मंदिरावर पोहाेचेल. तिथे बाळादेवीचे दर्शन झाल्यावर ९.२० वाजता बस […]
५-जी नंतर इंटरनेट सुसाट
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक महामार्गावर पिछाडीवर पडलेल्या भारताला गतिमान करण्यासाठी इंटरनेटच्या गतीचे एक वादळ येऊ घातले आहे. भारतामध्ये फाईव्ह-जी मोबाईल सेवेच्या शुभारंभाचा अवघ्या काही दिवसांत (ऑक्टोबर) नारळ फोडण्याची जय्यत तयारी सुरू आहे. ही सेवा कार्यान्वित होताच फाईव्ह-जी मोबाईलधारकांना सध्याच्या सुमारे ५० पट इतके म्हणजे १५० एमबीपीएस इतक्या […]
स्मार्टफोन २०३० पर्यंत बंद होणार; बिल गेट्स यांचे भाकीत
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क लंडन : पृथ्वीवरून स्मार्टफोन संपणार, असा दावा तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस यांनी केला आहे. त्यांनी येत्या काळात स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बदलेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या स्मार्टफोनची जागा इलेक्ट्रॉनिक टॅटू घेतील, असे भाकीतही त्यांनी केले आहे. तंत्रज्ञानाच्या जगात वेगाने बदल होत आहेत. […]
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर चित्रपटाची आवश्यकता : मुनगंटीवार
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मुंबई : ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर एक चांगला चित्रपट निर्माण होणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केले. सह्याद्री अतिथीगृहात विविध कलाकारांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. या विषयात काम करणाऱ्या श्रीमती अलका कुबल यांच्याशी चर्चा करताना सुधीर मुनगंटीवार यांनी या चित्रपटासंदर्भातील कल्पनांची […]
समृद्धी महामार्गावर बाराशे रूपयांचा भरावा लागणार टोल
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला: महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून चर्चेत असणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा दिवाळीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. नागपूर ते मुंबईचा प्रवास ८ तासात पूर्ण करणाऱ्या महामार्गावर वाहनांना टोल किती असणार याची चर्चा सुरू […]
नवरात्रनिमित्त माहूरगडासाठी विशेष बसेसची सुविधा
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला : भाविकांना माहूर येथील रेणुका देवीचे दर्शन घेण्याकरिता जाता यावे, यासाठी नवरात्रोत्सवात अकोला आगार क्र. २ मध्यवर्ती बसस्थानकमधून २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीत अकोला ते माहूर ही विशेष जादा बस सोडण्यात येणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकावरून दररोज सकाळी बस सुटणार असल्यामुळे अकोलेकर भाविकांची […]
नवरात्रात ३० मिनिटांत अंबाबाईचे दर्शन
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क कोल्हापूर : दोन वर्षांच्या खंडानंतर निबंधमुक्त नवरात्रौत्सवात २५ लाख भाविक दर्शनाला येण्याची शक्यता असून ३० मिनिटांत अंबाबाईचे दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे. त्यासाठी मुख्य दर्शन रांग शिवाजी चौकपासून जुना राजवाडामार्गे पूर्व दरवाजातून मंदिरात येईल. तसेच पेड पासची रांग पूर्व दरवाजातून सटवाई मंदिरमार्गे गाभाऱ्यात जाईल. […]
स्मार्ट फोन दुधारी तलवार : तंत्रस्नेही बरोबर तंत्र समजून घेणे गरजेचे – डॉ. सोमनाथ वडनेरे
रोटरीतर्फे `सायबर सुरक्षा : काल, आज आणि उद्या` आज सर्वांच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे. प्रमुख संपर्क साधन जरी असले तरी त्यातील अविवेकी वापरामुळे तो दुधारी तलवारीसारखा असल्याने वापरकर्ताच संकटात सापडण्याचे प्रमाणे सर्वाधिक आहे. असे प्रतिपादन डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले. रोटरी कल्ब, रोटरेक्ट क्लब आणि रोटरेक्ट क्लब आयएमआर जळगाव यांच्या […]
देशात भेसळयुक्त दुध विकल जातय!
आपल्या जिवीतेसाठी तो स्वता:ची दुभती जनावरे विकु लागला आहे. त्यामुळे शहरात दुधच पोचत नाही. जे पोचतय ते खुपच कमी मात्रावर पोचत असल्याकारणाने शहरात भेसळ पसरवली जात आहे. मात्र या भेसळीमुळे कॅन्सर सारखा आजार होण्याची शक्यता आहे. देशात दुध भेसळीचा बाजार मांडला गेला आहे. त्यामुळे हा प्रकार जीवघेणा ठरत आहे. दूध […]