गेल्या सहस्त्रकात जगातील अनेक प्रदेशांमधे मोठे नरसंहार करून त्या प्रदेशांचा ताबा मिळवणारे अनेक क्रूरकर्मा होऊन गेले. त्यातील अनेकांनी तेथील संस्कृतीही नष्ट करण्यात यश मिळविले. अशा क्रूरकर्मा राज्यकर्त्यांच्या यादीत चेंगझखान या मंगोलियन सम्राटाचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. असे म्हणतात की, चेंगिझखानाने त्यांच्या कारकिर्दीत सुमारे दोन ते अडीच कोटी माणसांची कत्तल केली […]
Category: विशेष लेख
‘अक्काराणी’च्या राजमहालाचे रुदन !
नंदुरबार जिल्ह्यातील धडगावपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात या महालाचे अवशेष दृष्टीस पडतात. महालाचे बांधकाम सुमारे १५व्या शतकाच्या उत्तरार्धात झाले असण्याची शक्यता आहे. अक्काराणीच्या नावानेच या परिसराचे नाव अक्राणी महाल पडले आहे अशी या भागातील लोकांची मनोधारणा आहे, तथापि अक्काराणी ही खरोखरंच राणा प्रताप यांची बहीण होती का? अक्राणी […]
कागज की कहानी
कागज का इतिहास काफी पुराना है। हजारों साल पुराना हमारा इतिहास भी इसी के पन्नों पर दर्ज है। हैंडमेड पेपर का क्रैडिट भारत को जाता है। यहां तीसरी सदी ई.पू. के दौरान सैल्युलस फाइबर से कागज बनाया जाता था। 1938 में हरिपुरा कांग्रेस में महात्मा गांधी ने पेपरमेकिंग का तरीका […]
कथासिंगूरमधील ‘नॅनो’ प्रकल्पाची-धश्चोटराजकारणाची !
टाटा उद्योग समूहातील अग्रगण्य टाटा मोटर्स या कंपनीने १८ मे २००६ रोजी एक लाख रुपयांच्यापेक्षा कमी किंमत असलेल्या ‘नॅनो’ मोटारीचे प्रतिवर्षी एक लाख उत्पादन करण्याचा प्रकल्प पश्चिम बंगालमधील सिंगूर या गावी उभारत असल्याची घोषणा केली. त्यावेळी त्या राज्यामध्ये डाव्या पक्षांची सत्ता होती. टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. रतन टाटा यांनी […]
मुद्रित तंत्रज्ञानातील जादूचा दिवा : थ्रीडी प्रिंटर!
नवनवीन तंत्रज्ञान जुन्या पिढ्यांना अनेकदा आश्चर्यकारक वाटते. आमच्या लहानपणी फोनवर पलीकडचा माणूस दिसेल ही कल्पनादेखील जगातले आठवे आश्चर्य वाटायचे! सध्या बोलबाला असलेल्या थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानातील पुढची पावले अनेकांना चकित करणारी आहेत. आज जरी थ्रीडी प्रिंटिंग अस्तित्वात आले असले तरीही ही कल्पना अनेक वर्षांपूर्वी स्टार ट्रेक : द नेक्स्ट जनरेशनमध्ये दिसली […]
मृत्यूपत्राचे महत्व !
कोरोना महामारीमध्ये मृत झालेल्या अनेक नागरिकांचा घरात प्रॉपर्टीवरून खूप वाद सुरू आहेत आणि अनेक प्रकरणे कोर्टातसुद्धा गेलेली आहेत, असा एक सर्वे नुकताच वाचण्यात आला. सीमा (नाव बदलेले) एक माझी अशील एकदा माझ्याकडे आली आणि म्हणाली की, मी माझ्या आईची गेल्या १० वर्षांपासून खूप सेवा केली, परंतु आईने तिच्या मृत्यूपत्रात मला […]
अणुबॉम्बच्या निर्मात्याची दुर्दैवी गोष्ट
ऑगस्ट १९४५. दुसरा आठवडा. या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांनी जगाच्या इतिहासाचा चेहरामोहराच बदलून टाकला. या घटना घडल्या जपानमध्ये. पण त्याने आख्खं जग हादरून गेलं. या घटना म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेला अणुबॉम्ब हल्ला. या हल्ल्यानंतर अमेरिकेचा महासत्ता बनण्याचा मार्ग आणखीनच सोप्पा झाला. अणुबॉम्बची ताकद आणि दहशत जगाला समजली. त्यानंतर आपल्याकडेही […]
चांद्रमोहिमेची गरुडझेप
चांद्रयान- ३ मोहिमेचा उद्देश मागच्या अभियानाप्रमाणेच चंद्रावरच्या वातावरणाचा अनुभव घेणे, तेथील भूकंपीय हालचालींचे आकलन करणे आणि संभाव्य खनिज पदार्थांचा शोध लावणे, हा आहे. भारताचा पुढील टप्पा मानव अभियानाचा आहे. यात आपण यशस्वी ठरलो तर देशाच्या अंतरिक्ष इतिहासात मैलाचा दगड ठरेल. आगामी काळात भारताला अंतरिक्ष मोहिमा वाढवाव्या लागतील. भारताने अधिकाधिक शिक्षण […]
मुलींनो, महिलांनो या ठिकाणी सावधगिरी बाळगा
मुली, युवती, महिलांवरील वाढते अन्याय, अत्याचार, विनयभंग, अतिप्रसंग यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. त्यामुळे त्यावर वेळोवेळी उपाययोजना करणे आणि अंमलबजावणी करणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. अन्याय करणाऱ्या व्यक्तीची मानसिकता जर आपण बदलू शकलो आणि कठोर पावले उचलू शकलो, तर नक्कीच अशा […]
चिंतनशील लेखकाचा गौरव
कादंबरी, कथा, समीक्षा, ललितबंध, संपादन अशा विविध प्रांतात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारं आजच्या मराठी लेखकांच्या पिढीतील एक आघाडीचे नाव म्हणून प्रा. डॉ. रवींद्र केशवराव शोभणे यांचा उल्लेख करावा लागेल. खरसोलीसारख्या गाव खेड्यातून आलेला एक युवक साहित्यिक प्रवास करता करता वयाच्या एका टप्प्यावर ९७ व्या अखिल भारतीय संमेलनाचा संमेलनाध्यक्ष होतो, हा […]