प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर तीळाच्या खुणा असतात. या सर्व चिन्हांवरून शुभ-अशुभ वर्तवले जातात. शरीरावरील तीळाच्या खुणा केवळ प्रकृतीच सांगत नाहीत, तर भविष्यातील जीवनाविषयीही जाणून घेता येतात. ज्योतिषी डॉ. अनिश व्यास, पाल बालाजी ज्योतिष संस्था, जयपूर, जोधपूरचे संचालक म्हणाले की, एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर काही तीळाच्या खुणा असतात, जे तुमच्यासोबत काहीतरी शुभ घडणार […]
Category: विशेष लेख
सुख और मंगलवायी है माँ वैष्णों देवी…
सुख और मंगल फल देने वाली माता वैष्णों देवी का दरबार जम्मू स्थित कटरा से लगभग 14 किलोमीटर है। जम्मू देश के हर कोनो से रेल यातायात ही नहीं रोड, हवाईजहाज सभी तरह की यात्री सुविधाओं से जुड़ा है। यहां कटरा तक भक्त गण बस, निजी वाहन अथवा वायुमार्ग से […]
इन तरीकों से बंद करवाएं बिना उपयोग वाला क्रेडिट कार्ड
आजकल क्रेडिट कार्ड हासिल करना जितना आसान हो गया है, उसे बंद करवाना उससे मुश्किल भरा हो सकता है। लेकिन भारतीय रिजर्व बैंक यानी आरबीआई ने इसके लिए नियम तय किए हैं, जिसे सभी बैंकों और कार्ड जारी करने वाली कंपनियों के लिए मानना आवश्यक है। जिन लोगों के पास […]
स्वातंत्र्यलढ्यांचा प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज
‘दिल्लीच्या तख्ताविरुद्ध शिवाजी महाराजांनी जो दीर्घकाळ लढा दिला, तो आज आधुनिक भारताला स्वातंत्र्यासाठी लढताना प्रेरणादायी ठरतो आहे, आज शिवछत्रपती हे दमनकारी साम्राज्यशाहीविरुद्धच्या राष्ट्रवादी लढ्याचे प्रतीक ठरले आहेत,’ हे उद्गार आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे. एकदा नोबेल पारितोषिक प्राप्त थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांना जपानी लोकांनी विचारले की, ‘तुमच्या भारताची खरी […]
हर रंग का है एक प्रसंग
क्या आप जानते हैं कि कुछ रंगों को पहनने पर आप सुखद, आरामदेह, तनाव मुक्त या चिंता क्यों अनुभव करते हैं? क्योंकि रंगों में इतनी ऊर्जा होती है जिससे हमारे स्वभाव पर भी असर पड़ता है। जो रंग हम पहनते हैं उसका प्रभाव हमारे रोमानी जीवन पर भी पड़ता है। […]
रथसप्तमी का साजरी केली जाते ?
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीचा दिवस रथसप्तमी किंवा अचला सप्तमी म्हणून साजरा केला जातो. यंदा रथसप्तमी १६ फेब्रुवारी २०२४ या दिवशी आहे. हिंदू धर्मात रथसप्तमीला खूप महत्त्व आहे. या दिवसाला आरोग्य सप्तमी म्हणूनदेखील ओळखले जाते. या दिवशी भगवान सूर्य देवाची पूजा केली जाते. सूर्यदेवाची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण हात, […]
गाविलगड
गाविलगड हा किल्ला चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. किल्ल्याच्या भवती घनदाट जंगल आहे. १२ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य गोंडानी घेतला. गाविलगडाचा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारचा असून तो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामध्ये आहे. गडाचा इतिहास :- महाभारतात भीमाने किचक राक्षसाबरोबर लढाई करून त्याचा इथे वध केला व […]
अॅक्युपंक्चर उपचारपद्धती
अॅक्युपंक्चर ही चिनी पद्धत असून, ॲक्स म्हणजे सुई व पंक्चर म्हणजे टोचणे, शरीराच्या विशिष्ट बिंदूवर जर सुईने टोचले तर त्या बिंदूची शक्ती वाढून शरीरातील व्याधी / विकार / आजार बरा होतो. चीनमध्ये ही उपचारपद्धती फार लोकप्रिय असून, सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून गणला जातो. त्या देशात या उपचारपद्धतीचा अवलंब […]
राधा वेणुगोपाल स्वामींचे प्राचीन मंदिर; इथे नसतो भाऊ-बहिणीला प्रवेश
श्रीकाकुलम (आंध्र प्रदेश) : भाऊबहीण एकत्र दर्शनाला जाऊ शकत नाहीत, असे राधा वेणुगोपाल स्वामींचे प्राचीन मंदिर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर श्रीकाकुलम जिल्ह्याच्या मेलियापुट्टीमध्ये आहे. आंध्रचे खजुराहो मंदिर म्हणूनही या मंदिराची ओळख आहे. या भागातील अनेक नवविवाहित जोडपी त्यांच्या पहिल्या रात्रीपूर्वी आधी या मंदिराला भेट देऊन पूजा करतात. जवळपास २०० […]
जैसलमेर शेवटचे शहर!
पाकिस्तानला चिकटून असलेले भारताचे शेवटचे शहर म्हणजे छोटेसे जैसलमेर सीमेच्या पलीकडे आणि सीमेच्या अलीकडे पसरलेले अथांग थार वाळवंट! छोट्या झुडपांपलीकडे या वाळवंटात काहीच दिसत नाही. हा संपूर्ण परिसर इतका रखरखीत आहे की इथे माणसे का राहतात? दुसरीकडे स्थलांतरित का झाली नाहीत? हा प्रश्न सतावत राहतो. जैसल राजाने इथे किल्ला बांधला […]