वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क जागतिक बँकेच्या अहवालानुसार, केवळ ४४ टक्के भारतीय मुले दहावीचा अभ्यास पूर्ण करतात, त्यांच्यापैकी बरीचशी मुले प्राथमिक स्तरावरील शिक्षण पूर्ण करण्यापूर्वीच शाळा सोडतात. पुन्हा आता सरकारी शाळा बंद केल्या तर गळतीचे हे प्रमाण भविष्यात निरक्षरतेचे प्रमाण वाढवेल. पुन्हा गरिबी आणि निरक्षरता यांचा जवळचा संबंध आहे आणि जगातील दुसऱ्या […]
Month: October 2022
भारतात १५ टक्के महिलांमध्ये ‘आर्थरायटीस’!
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क भारतात पाच महिलांमध्ये एकीला संधीवाताचा त्रास तासनतास कम्प्युटरवर काम करणे, टीव्हीसमोर ठाण मांडून बसणे, चालण्याची दुरावलेली सवय, वाढलेले वजन, कमी होत चाललेल्या शारीरिक हालचाली यामुळे भारतात संधिवाताचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी अतिश्रमाची कामे करणाऱ्यांमध्ये हा आजार आढळून येत होता. पण बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्येही आता याचे प्रमाण वाढले […]
विदर्भातील पूर्णाथडी म्हशीला मिळाले राष्ट्रीय मानांकन!
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला : भारतीय कृषि अनुसंधान केंद्रातंर्गत राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन ब्यूरो, कर्नाल (हरियाणा) यांच्या वतीने भारतातील नवीन नोंदणीकृत पशुधनाची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात पश्चिम विदर्भातील पूर्णाथडी म्हशीला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. कर्नल आशीष पातूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला […]
तुम्हाला ओटी कोर्सबाबत माहीत आहे का?
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क ‘ओटी टेक्निशियन’ म्हणजे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन. वैद्यकीय क्षेत्रात ओटी हा एक असा विभाग आहे, जिथे रोजगाराच्या वेळोवेळी संधी निर्माण होतात. जर आपण ओटीशी संबंधित पदवी वा डिप्लोमा ग्रहण करता, तर वैद्यकीय क्षेत्रात ओटी टेक्निशियनच्या रुपात रोजगाराच्या विविध संधी आपल्यासाठी उपलब्ध होतात. ओटी कोर्स मुख्य रुपात दोन प्रकारचे […]
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अलीकडच्या काळात झालेल्या काही संतांमध्ये खऱ्या अर्थाने संत म्हणून गौरव करावा लागेल अशा दोन व्यक्ती होत्या. त्यामध्ये एक संत गाडगेबाबा आणि दुसरे तुकडोजी महाराज.हे खऱ्या अर्थाने सुधारणावादी संत होते. तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला.आत्मसंयमनाचे […]
सृजन साहित्य संघाचे सातवे साहित्य संमेलन; सामान्य माणूस साहित्याच्या केंद्रस्थानी असला पाहिजे
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मूर्तिजापूर : सृजन साहित्य संघाचे सातवे साहित्य संमेलन स्व. गजेश तोंडरे साहित्य नगरीमध्ये आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन समारंभामध्ये उद्घाटक म्हणून डॉ. चिंतामण कांबळे, संमेलनाध्यक्ष विनय मिरासे, स्वागताध्यक्ष रवी राठी त्याचप्रमाणे अतिथी म्हणून किरण अग्रवाल, सुरेश पाचकवडे, पुष्पराज गावंडे, अभयसिंह मोहिते, डॉ.आशीष खासबागे, श्याम कोल्हाळे, रंजना तोंडरे […]
इंडीयन लॅंग्वेज न्यूजपेपर्सची सभा दिल्लीमध्ये संपन्न; ईलना स्वतंत्र कार्यालयाचा श्री.प्रकाशभाऊ पोहरे यांचा प्रस्ताव मंजूर
देशातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या इंडीयन लॕंग्वेज न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) राष्ट्रीय संघटनेची सभा अध्यक्ष श्री परेशनाथ यांचे अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष अकोल्यातील दै.देशोन्नतीचे मुख्य संपादक,जेष्ठ पत्रकार श्री.प्रकाशभाऊ पोहरे व सरचिटणीस कर्नाटकचे श्री.एस.नगन्ना यांचे प्रमुख उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. इंडीयन इंटरनॅशनल सेन्टर च्या सभागृहात आयोजित अडिच तास चाललेल्या या सभेत वरिष्ठ पदाधिकारी डॉ.श्री.संजय गुप्ता(दिल्ली) […]
लोकनायक जयप्रकाश नारायण
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क सासरे ब्रजकिशोर हे बिहारमधील एक राष्ट्रीय नेते व प्रसिद्ध वकील होते. त्यांनीच चंपारण्यातील अन्यायाची दाद लावून घेण्यासाठी गांधीजींना बिहारमध्ये येण्यास पाचारण केले. प्रभावतीदेवींमुळे गांधीजींशी प्रथमपान त्यांचा निकट संबंध जोडला गेला. इंटरमध्ये असताना त्यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला, १९२२मध्ये ते अमेरिकेत गेले, विस्कॉन्सिन विद्यापीठाची समाजशाखातील एम.ए. पदवी त्यांनी […]
लवकरच प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल रुपया लॉन्च होणार, पुढच्या वर्षी येणार व्यवहारात -आरबीआयची माहिती
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भारताचा डिजिटल रुपाया आता लवकरच व्यवहारात येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आरबीआय लवकरच प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल रुपया लॉन्च करणार आहे परंतू याबाबत निश्चित टाइमलाइन प्रदान न करता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) विशिष्ट वापराच्या प्रकरणांसाठी डिजिटल रुपयाचे […]
एक वर्ष काम केल्यास कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क देशात लवकरच लागू होणाऱ्या कामगार कायद्यात संघटित आणि बिगर संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्या कामगारांसाठी फायदेशीर ठरतील. कायदा लागू झाल्यावर एक वर्ष काम केले की कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटीचा हक्क लागू होईल. सध्या गॅच्युइटीसाठी किमान ५ वर्षे नोकरीची गरज आहे. निश्चित वेळेपेक्षा १५ मिनिटेही […]