वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मुंबई : ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर एक चांगला चित्रपट निर्माण होणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केले. सह्याद्री अतिथीगृहात विविध कलाकारांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. या विषयात काम करणाऱ्या श्रीमती अलका कुबल यांच्याशी चर्चा करताना सुधीर मुनगंटीवार यांनी या चित्रपटासंदर्भातील कल्पनांची […]
Category: बातमी
समृद्धी महामार्गावर बाराशे रूपयांचा भरावा लागणार टोल
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला: महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून चर्चेत असणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा दिवाळीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. नागपूर ते मुंबईचा प्रवास ८ तासात पूर्ण करणाऱ्या महामार्गावर वाहनांना टोल किती असणार याची चर्चा सुरू […]
कला, साहित्य आणि सामाजिक पातळीवर देखील दिलेले चांगले योगदान प्रेरणादायी
कलेच्या क्षेत्रात योगदान दिलेल्या अनेकांचे कार्यकर्तृत्व प्रेरणादायी ठरणारे आहे. अभिनय आणि कला याबरोबरच सामाजिक स्तरावर आणि काही प्रमाणात साहित्य क्षेत्रात लेखिका या भूमिकेतून चांगले योगदान दिलेल्या प्रिया तेंडुलकर यांचा आज स्मृतिदिन आहे. विविध पातळीवर प्रिया तेंडुलकर यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. नाटक, सिनेमा, मॉडेलिंग, लेखन, दूरदर्शन माध्यमातील कार्यक्रम अशा अनेकविध […]
नवरात्रनिमित्त माहूरगडासाठी विशेष बसेसची सुविधा
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला : भाविकांना माहूर येथील रेणुका देवीचे दर्शन घेण्याकरिता जाता यावे, यासाठी नवरात्रोत्सवात अकोला आगार क्र. २ मध्यवर्ती बसस्थानकमधून २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीत अकोला ते माहूर ही विशेष जादा बस सोडण्यात येणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकावरून दररोज सकाळी बस सुटणार असल्यामुळे अकोलेकर भाविकांची […]
दिवसातून किती वेळा व कोणत्या पद्धतीने बदाम खावे
निरोगीराहण्यासाठी आपले अन्न योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या काळात सकस आहाराचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु नैसर्गिक गोष्टींसह आरोग्याची काळजी घेणे सर्वोत्तम मानले जाते. निरोगी राहण्यासाठी काय खावे, निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत घ्यावी, निरोगी राहण्यासाठी आहारात कोणत्या नैसर्गिक गोष्टींचा समावेश करावा, असे प्रश्न लोकांच्या मनात असतात. आहारात कोणत्या […]
माहितीचा अधिकार!
भारताला भ्रष्टाचार व राजकीय नेत्यांच्या अनागोंदी कारभाराने पोखरले असताना २००५ साली माहितीचे अधिकार अधिनियम याची निर्मिती भारतीय संसदेने केली होती. माहितीचा अधिकार हा भारतीय नागरिकाला दिलेला अधिकार आहे, जो अधिकार वापरून शासनावर तसेच शासनाच्या कार्यप्रणालीवर वचक ठेवण्याचे काम हा कायदा करतो. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील तरतुदी अन्वये कोणत्याही शासकीय […]
नवरात्रात ३० मिनिटांत अंबाबाईचे दर्शन
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क कोल्हापूर : दोन वर्षांच्या खंडानंतर निबंधमुक्त नवरात्रौत्सवात २५ लाख भाविक दर्शनाला येण्याची शक्यता असून ३० मिनिटांत अंबाबाईचे दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे. त्यासाठी मुख्य दर्शन रांग शिवाजी चौकपासून जुना राजवाडामार्गे पूर्व दरवाजातून मंदिरात येईल. तसेच पेड पासची रांग पूर्व दरवाजातून सटवाई मंदिरमार्गे गाभाऱ्यात जाईल. […]
स्मार्ट फोन दुधारी तलवार : तंत्रस्नेही बरोबर तंत्र समजून घेणे गरजेचे – डॉ. सोमनाथ वडनेरे
रोटरीतर्फे `सायबर सुरक्षा : काल, आज आणि उद्या` आज सर्वांच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे. प्रमुख संपर्क साधन जरी असले तरी त्यातील अविवेकी वापरामुळे तो दुधारी तलवारीसारखा असल्याने वापरकर्ताच संकटात सापडण्याचे प्रमाणे सर्वाधिक आहे. असे प्रतिपादन डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले. रोटरी कल्ब, रोटरेक्ट क्लब आणि रोटरेक्ट क्लब आयएमआर जळगाव यांच्या […]
मराठीचे महान रचनाकार : दया पवार
काही लेखक अशा प्रकारचे आहेत, जे त्यांच्या लेखन पासून साहित्याची संपूर्ण परंपरा फक्त बदलत आहेत. मराठीचे महान रचनाकार दगडू मारुती पवार उर्फ दया पवार एक असेच लेखक होते. दया पवार हे एक मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात. दया पवार यांचे खरे नाव दगडू […]
देशात भेसळयुक्त दुध विकल जातय!
आपल्या जिवीतेसाठी तो स्वता:ची दुभती जनावरे विकु लागला आहे. त्यामुळे शहरात दुधच पोचत नाही. जे पोचतय ते खुपच कमी मात्रावर पोचत असल्याकारणाने शहरात भेसळ पसरवली जात आहे. मात्र या भेसळीमुळे कॅन्सर सारखा आजार होण्याची शक्यता आहे. देशात दुध भेसळीचा बाजार मांडला गेला आहे. त्यामुळे हा प्रकार जीवघेणा ठरत आहे. दूध […]