‘महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेतील एक देदीप्यमान तारा’ असे आताशा डॉ. पंजाबराव देशमुखांचे वर्णन केले जाते. याच परंपरेतील जे देदीप्यमान तारे होऊन गेले त्यांत अग्रपूजेचा मान म. जोतिराव फुले यांचेकडे जातो. महात्मा फुलेंना आधुनिक भारतातील मूलगामी समाजपरिवर्तनाचे ‘आद्य प्रवर्तक’ म्हणून सामाजिक इतिहासाने आताशा मान्य केले आहे. आपल्या या महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या नेत्यांमध्ये […]
Category: बातमी
मधुमेहाचा विळखा
अलीकडेच ‘द लॅन्सेट डायबेटीज अॅण्ड एन्डोक्रीनॉलॉजी’ या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये मधुमेहाची देशातील सद्यस्थिती दर्शवणारा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार देशातील एकूण लोकसंख्येपैकी ११ टक्के लोकांना मधुमेह हा आजार जडल्याचे नमूद करण्यात आले आहे. मद्रास डायबेटीज रिसर्च फाऊंडेशन (एमडीआरएफ) या संस्थेने इंडिय काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेच्या मदतीने […]
नियमित वाचन – प्रगत करी जीवन !
एखाद्या बाबीवर मनातल्या मनात सखोल व सांगोपांग विचार करणे म्हणजे चिंतन. वाचन चिंतनशीलता शिकविते, विवेकी बनविते. जे चिंतनाकडे पाठ फिरवतात त्यांची वाट लागते. ‘रिकामे मन सैतानाचे ठिकाण असते‘ हा सैतान आपल्या जीवनात सतत ताणच निर्माण करतो. त्यामुळे आपला रिकामा वेळ वाचनात घालवणे हा वेळेचा सर्वात मोठा सदुपयोग आहे. आपल्या आजच्या […]
विजेपासून बचावासाठी वरदान आहे भारत सरकारचे ‘दामिनी’ ॲप
खरीप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची खरेदी हा शेतकऱ्यांसाठी जितका महत्त्वाचा विषय, तितकाच विजेमुळे होणारी जीवितहानी हा चिंतेचा विषय. जून-जुलै महिन्यात वीज पडून जीवितहानी घडण्याचे प्रकार संपूर्ण देशभरात घडतात. भारतात वीज पडल्यामुळे दरवर्षी दोन हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे मग विजेपासून बचाव करण्याच्या उद्देशानं भारत […]
रेन वॉटर हार्वेस्टिंग
तुम्हाला माहिती आहे काय, की भारतातील जवळपास ६५ टक्के जलसाठे कोरडे होत चाललेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे, विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चालली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासणार आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गांनी प्रयत्न करीत आहे, परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून काही […]
गिल्ली मिसळ कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न
पातूर : पातूर येथे संत सेवालाल सभागृहात पुंडलिक महाराज एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हादराव बोचरे लिखित गिल्ली मिसळ साहित्याची सळमिसळ या गद्य पद्य कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा जिल्ह्यातील समस्त साहीत्यीकांच्या व विविध मान्यवरांच्या उपस्थितित उत्साहात संपन्न झाला . लेखक व कवी प्रल्हादराव बोचरे यांचे हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले आहे . […]
निवृत्त पत्रकारांच्या निवृत्ती वेतनात वाढ आता ११ ऐवजी दरमहा २० हजार मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
वऱ्हाडवृत्त डिजीटल वृत्तसेवामुंबई : राज्यातील सेवानिवृत्त ज्येष्ठ पत्रकारांना राज्य सरकारच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेंतर्गत दरमहा ११ हजार रूपयांचे निवृत्तीवेतन देण्यात येते. त्यात वाढ करून आता २० हजार रूपये दरमहा निवृत्ती वेतन देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केली. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकारिता कल्याण निधी तसेच […]
नियमित सायकल चालवणे आरोग्यास लाभदायक
लहानपणी प्रत्येक जण सायकल चालवतो. लहानपणी सायकलची क्रेझ मुलांसोबत मुलींना देखील असते. पण मोठे झाल्यावर सायकलची क्रेझ कमी होते. बालपण सरल्यावर प्रत्येकाला इंधनावर चालणाऱ्या वाहनांची अपेक्षा असते. पण सायकल चालवणं आरोग्यासाठी फार लाभदायक असते. सायकल चालवण्याने मानसिक, शारीरिक आरोग्य सुधारते. त्यामुळे आजार दूर राहतात. सायकल चालवण्याने काय फायदे होतात, वाचा■ […]
चेरापुंजीतील पाणीटंचाई
जगात सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणांमध्ये चेरापुंजीचा उल्लेख केला जातो. याच चेरापुंजीमध्ये सध्या पाणीटंचाईची समस्या जाणवते आहे. यामागे जलवायू परिवर्तन म्हणजेच हवामान बदल हे एक कारण आहेच; ण त्याचबरोबरीने पडणारा पाऊस जमिनीत मुरवण्यासाठीच्या प्रयत्नांचा अभाव आणि बेसुमार वृक्षतोड हेही प्रमुख कारण आहे. प्रश्न आहे तो यातून आपण धडा घेणार की […]
पाणी वापराचा ताळेबंद
पाणी वापराचा ताळेबंदएकविसाव्या शतकाच्या मध्यावधीत अथवा उत्तरार्धात पाणीप्रश्नावरून संघर्ष उफाळून येतील, अशी भाकिते अनेक जाणकारांकडून केली जाताहेत. पाणी प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असूनही पाणी वापराबाबत नागरिकांमध्ये सजगता दिसून येत नाही. आपण प्रत्यक्षरीत्या जेवढ्या पाण्याचा वापर करतो, त्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात आपण पाण्याचा अप्रत्यक्ष वापर करीत असतो. अनेक वस्तू […]