संशोधनातून झाले शिक्कामोर्तब कॅलिफोर्निया, (वृत्तसंस्था) नैराश्याचे उपचार आणि प्रतिबंधासाठी जिथे हे प्रकट होते, त्या मेंद आणि शरीरातील गुंतागुंतीच्या नातेसंबंधाची सखोल माहिती आवश्यक झाली आहे. अनेक अभ्यासांनी यापूर्वी नैराश्याची लक्षणे आणि शरीराचे तापमान यांच्यातील दुवे शोधले आहेत. परंतु, या निष्कर्षांची विश्वासार्हता त्यांच्या मर्यादित नमुन्याच्या आकारामुळे अडथळा निर्माण झाली होती. मात्र, आता […]
Category: महाराष्ट्र
अब टूटी फ्रूटी भी बेचेंगे मुकेश अंबानी!
देश के सबसे अमीर शख्स मुकेश अंबानी की अगुवाई वाली रिलायंस लगातार अपने कारोबार का विस्तार कर रही है। रिलायंस ने लोकप्रिय टॉफी पान पसंद और टूटी फ्रूटी जैसे ब्रांड्स को खरीद लिया है। दरअसल, रिलायंस कंज्यूमर ने 82 साल पुराने रावलगांव शुगर फार्म के कॉफी ब्रेक और पान पसंद […]
भारत रत्न के सर्वोच्च नागरिक सम्मान से विभूषित
चौधरी चरण सिंह भारत रत्न के सर्वोच्च नागरिक सम्मान से विभूषित होने जा रहे देश के पूर्व प्रधानमंत्री चरण सिंह की पहचान में किसान नेता के तौर पर रही है। चौधरी चरण सिंह का जन्म 1902 में उत्तर प्रदेश के मेरठ जिले के नूरपुर | एक मध्यमवर्गीय किसान परिवार में […]
अशी असतात नखं…
आपल्या नखांकडे बघा. ती वाढली आहेत का ? नखांमध्ये मळ साठला आहे का ? नखांची काळजी घेणं महत्त्वाचे ठरतंच त्याचबरोबर नखांची निर्मिती कशी होते हे जाणून घेणंही महत्त्वाचे असते. मित्रांनो, नखांची निर्मिती ‘केराटिन’ या घटकापासून होते. केराटिनपासूनच केस आणि त्वचेच्या बाह्य आवरणाचीही निर्मिती होत असते. आपण नखं कापतो तिथून त्यांची […]
माजी प्रधानमंत्री पी.व्ही.नरसिंह राव, आणि चौधरी चरणसिंग तसंच कृषीतज्ञ एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर
माजी प्रधानमंत्री पी.व्ही.नरसिंह राव, माजी प्रधानमंत्री चौधरी चरणसिंग आणि हरित क्रांतीचे जनक कृषीतज्ञ एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मधून आज हे जाहीर केलं. विद्वान राजकारणी असलेले नरसिंह राव यांनी विविध पदांवर काम करून देशाची मोठी सेवा केली. त्यांचं […]
2050 में जल संकट का सामना करने का अनुमान अध्ययन
वैश्विक नदियों के एक तिहाई उप-बेसिन क्षेत्र के वर्ष 2050 में नाइट्रोजन प्रदूषण के कारण स्वच्छ जल की भारी कमी का सामना करने का अनुमान है। एक नये शोध में यह जानकारी सामने आई है। शोधकर्ताओं के एक अंतरराष्ट्रीय दल ने वैश्विक नदियों के 10 हजार से ज्यादा उप बेसिन […]
इयत्ता चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर सुरू करण्याचा शासन आदेश जारी
राज्यातल्या इयत्ता चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर सुरू कराव्या असा शासन आदेश राज्य सरकारनं आज जारी केला. सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना हे आदेश लागू होतील. दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांनी प्राथमिकचे वर्ग दुसऱ्या सत्रात भरतील अशी सूचना यात केली आहे. ज्या शाळांच्या व्यवस्थापनांना वेळेत बदल शक्य नाही त्याप्रकरणी […]
२४ व २५ फेब्रुवारीत तेल्हारा येथे साहित्य जागर
शिक्षक साहित्य संघ (महाराष्ट्र) यांचे ८ वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन तेल्हारा येथे संपन्न होत असून अखिल भारतीय साहित्य संमेलन अंमळनेरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविद्रजी शोभणे हे उद्घाटक म्हणून लाभणारं आहे .वऱ्हाडीचे महाकवी प्रा.डॅा विठ्ठल वाघ ,महाराष्ट्राच्या लाडक्या जेष्ठ साहित्यीका वऱ्हाडरत्न डॅा.प्रतिमा इंगोले,वऱ्हाडी ख्यातनाम लेखक, कवी पुष्पराज गावंडे , साहित्यिक तथा […]
लिफ्टमध्ये अडकलात, करा ‘हे’ काम
शहरातील उंचच उंच इमारतींमध्ये लिफ्ट ही असतेच. एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचा वापर करण्यात येतो. ऑफिसमध्ये किंवा मॉल्समध्ये लिफ्ट वापरणे सामान्य बाब झाली आहे. याशिवाय लिफ्टच्या वापराने वेळ तर वाचतोच शिवाय मेहनतही लागत नाही. पण, अनेकदा लिफ्टमध्ये अडकल्याचा अनुभव कित्येक जणांना येतो आणि अशावेळी लोक पॅनिक होतात. लिफ्टमध्ये अडकणे […]
स्टेंट न बसवता अँजिओप्लास्टी ! वैद्यकीय विश्वातील दिलासादायक शोध
हृदयविकारामध्ये केल्या जाणाऱ्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेमध्ये मोठा बदल घडविणारा शोध डॉक्टरांनी लावला आहे. स्टेंटलेस अँजिओप्लास्टी असे या शस्त्रक्रियेचे नाव आहे. यामध्ये रुग्णाच्या हृदयात स्टेंटस न बसविता शस्त्रक्रिया केली जाते. वैद्यकीय विश्वातील हा एक दिलासादायक शोध मानला जात आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्या- पिण्याच्या सवयींमुळे सध्या तरुणपणातच हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण बरेच […]