चौधरी चरण सिंह भारत रत्न के सर्वोच्च नागरिक सम्मान से विभूषित होने जा रहे देश के पूर्व प्रधानमंत्री चरण सिंह की पहचान में किसान नेता के तौर पर रही है। चौधरी चरण सिंह का जन्म 1902 में उत्तर प्रदेश के मेरठ जिले के नूरपुर | एक मध्यमवर्गीय किसान परिवार में […]
Category: विशेष लेख
धर्म आणि लेखकाचा धर्म
डॉ. रवींद्र शोभणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपल्या पदरी पडणे म्हणजे आपल्या लेखकीय जीवनातला अंतिम सन्मान अशी धारणा बहुतेकांची असते. माझीही ती आहे. कारण या निमित्ताने त्या लेखकाला महाराष्ट्रात, मराठी साहित्य प्रेमींमध्ये कमालीचा आदर, प्रेम मिळते, हा माझा अनुभव मी सांगू शकतो. मी अद्याप लिहिता लेखक आहे. फिरता […]
रोजनिशी लेखनः मुलांमध्ये आत्मविश्वासाची प्रचिती
मुलांमध्ये अभ्यासाची, शिक्षणाची आवड उत्पन्न होण्यास हवी असेल तर मुलांना समजून घेणे, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का न लावणे व त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होणे, ही फार आवश्यक गोष्ट आहे. मुलांमध्ये त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मविश्वास असणे, हे फार महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास हा त्यांच्या पूर्ण शैक्षणिक व व्यक्तिगत प्रगतीचा पाया आहे. तो आत्मविश्वास […]
भारतातील आर्थिक विषमता का वाढली?
जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या पहिल्या दिवशी ऑक्सफॅमने इनइक्वॅलिटी नावाचा वार्षिक असमानता अहवाल नुकताच जारी केला. त्यामध्ये त्यांनी जगभरात आलेल्या करोना साथीच्या संकटापासून गेल्या तीन वर्षांत गरीब आणि श्रीमंत यांच्यातील विषमता मोठ्या प्रमाणात वाढली असून, वर्ष 2020 पासून जगभरात पाच श्रीमंत व्यक्तींची संपत्ती दुप्पट झाली असून, पाच अब्ज लोक गरिबीच्या […]
पर्यावरण संतुलनासाठी पाणथळ जागांचे संवर्धन आवश्यक
02 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन. पर्यावरणासाठी, त्याच्या संतुलनासाठी पाणथळ जागांचे महत्व मोठे आहे. पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन अनेक पावले उचलत आहेत. त्यामुळे या जागांचे पर्यावरणीय स्वरूप जतन केले जात आहे. राज्यातील अनेक जागा या रामसर परिषदेच्या निकषांनुसार पात्र ठरतात. अर्थात, अशा आंतरराष्ट्रीय […]
महानुभाव पंथ: मठ, मंदिरे आणि आश्रम
प्राचीन मराठी ग्रंथरचनेचा प्रारंभ महानुभाव वाङ्मयापासून झाला. लीळाचरित्र मराठीतील आद्य चरित्र ग्रंथ आहे. ही ग्रंथनिर्मिती झाली ती येथील स्थानिक बोलीभाषेत. यामुळे येथील समाज, संस्कृती, रीतीरीवाज परंपरा या ग्रंथात अभिव्यक्त झाले आहे. वर्हाडी बोलीचे प्राचीन स्वरूप अभ्यासन्यासाठी हे एकमेव असे ग्रंथ आहेत. यामध्ये लीळाचरित्र व गोविंदप्रभूचरित्र या दोन ग्रंथांची विशेष नोंद […]
मृत्यू तेरवी अन् लोकं….
आटपाट नगर होतं. नगराचं नाव आंबेगाव. ह्या गावात एक परिस्थितीनं एक गरीब एक खटलं होतं. किसनरावले दोन पोरं अन् एक पोरगी होती. मोठ्या पोराचं नाव बबन त लायन्या पोराचं नाव सदाशिव अन् पोरीचं नाव सुलभा.किसन अन् त्याची बायको दिसरात मेहनत करूनं खटल्याचा डोलारा तोलत होते. एका रोजी किसनची बायको सोय-याच्या […]
कुंडीतील रोपांसाठी घरगुती खत
किचनमध्ये नाश्ता, जेवण करत असताना खूप कचरा गोळा होतो. या कचऱ्याचा वापर “तुम्ही रोपांमध्येही करू शकता म्हणजे ऑर्गेनिक खत म्हणून तुम्ही भाज्यांच्या, फळांच्या सालींचा कचरा वापरू शकता. यामुळे कमीत कमी खर्चात तुम्हाला ऑर्गेनिक खत मिळेल. रोपांवर हा उपाय करण्यासाठी साली वेगळ्या ठेवाव्या लागतील. यात थोडी मेहतन लागते कारण आपण प्रत्येक […]
नये भारत की पुलिस में बड़े बदलाव जरूरी
प्रधानमंत्री की पुलिस अफसरों को दी गई नसीहत ने कई विचारणीय सवाल भी खड़े किए हैं । पहले भी पुलिस सुधारों को लेकर काफी विचार-विमर्श व सरकारी स्तर पर फैसले हुए हैं। मोदी ने कहा कि तीनों नए आपराधिक न्याय कानूनों को “नागरिक प्रथम, गरिमा प्रथम, न्याय प्रथम” की भावना […]
वाचन
वाचनाचा आनंद काही आगळाच असतो. मनाजोगे पुस्तक जेव्हा हाती येतो ते हा ना काही जी दुःखे जिसका मखया पुस्तका पुस्तकावर तुटून पडतो आणि त्याच्या सहवासात हरवून नि हरखून जातो. वैराण वाळवंट असो, रणमैदान असो, समुद्र असो की पहाड असो, गुहा असो की तुरुंगाची कोठडी असो. वाचनप्रिय माणसाला एकदा का पुस्तक […]