तुम्हाला माहिती आहे काय, की भारतातील जवळपास ६५ टक्के जलसाठे कोरडे होत चाललेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे, विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चालली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासणार आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गांनी प्रयत्न करीत आहे, परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून काही […]
Category: लोकप्रिय लेख
चेरापुंजीतील पाणीटंचाई
जगात सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणांमध्ये चेरापुंजीचा उल्लेख केला जातो. याच चेरापुंजीमध्ये सध्या पाणीटंचाईची समस्या जाणवते आहे. यामागे जलवायू परिवर्तन म्हणजेच हवामान बदल हे एक कारण आहेच; ण त्याचबरोबरीने पडणारा पाऊस जमिनीत मुरवण्यासाठीच्या प्रयत्नांचा अभाव आणि बेसुमार वृक्षतोड हेही प्रमुख कारण आहे. प्रश्न आहे तो यातून आपण धडा घेणार की […]
पाणी वापराचा ताळेबंद
पाणी वापराचा ताळेबंदएकविसाव्या शतकाच्या मध्यावधीत अथवा उत्तरार्धात पाणीप्रश्नावरून संघर्ष उफाळून येतील, अशी भाकिते अनेक जाणकारांकडून केली जाताहेत. पाणी प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असूनही पाणी वापराबाबत नागरिकांमध्ये सजगता दिसून येत नाही. आपण प्रत्यक्षरीत्या जेवढ्या पाण्याचा वापर करतो, त्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात आपण पाण्याचा अप्रत्यक्ष वापर करीत असतो. अनेक वस्तू […]
Gold| सोनाः संकट में संरक्षक
सोना निवेश है या संपत्ति संरक्षण, यह प्रश्न कई बार उठता है। दरअसल सोने में निवेश आपकी संपत्ति को संरक्षित करता है और महंगाई से सुरक्षा देता है। पर संपत्ति में वृद्धि से जुड़े निवेश में खतरों को देखते हुए सोने में किया गया संतुलित निवेश आपको आड़े वक्त में […]
पुरुषांनो… जरा सांभाळून !
जिगोलो हा एक प्रकारचा पुरुष वेश्या आहे. उच्चभ्रू महिलांना शरीरसुख देण्यासाठी आपले शरीर विकणे हे त्याचे कार्य. या बदल्यात जिगोलोंना चांगली रक्कम मिळते. जिगोलोच्या रुपातून युवकांना काम देणाऱ्या अनेक कंपन्या परदेशात अगोदरपासून सक्रिय आहेत; परंतु भारतात याचा वापर करुन युवकांना फसवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. जिगोलो, प्ले बॉय सर्व्हिस आणि […]
भरपूर पिकवा आणि तोट्यात जा !
ब्रिटेनमधील सुपर मार्केटमध्ये एका व्यक्तीला एक वेळा दोन टोमॅटो आणि दोन काकड्या खरेदी करता येणार आहेत. वेगवेगळ्या भाज्यांच्या विक्रीसाठी तेथील सरकारने काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. याचे कारण ब्रिटनमध्ये आयात केल्या जाणाऱ्या देशात यंदा शेतमालाचे उत्पादन घटले आहे. भारतात मात्र काही शेतमालाच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्यामुळे भाव कोसळले असल्याने शेतकरी […]
पाकिस्ताने कंगाल का झाला?
फाळणी झाल्यापासून पाकिस्तानने आर्थिक विकासाच्या धोरणांचा विचार कधीच गांभीर्याने केला नाही. धार्मिक कट्टरतेवर भर देत या देशाची वाटचाल होत राहिली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दारात कटोरा घेऊन सर्वाधिक वेळा गेलेला देश म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते. याउलट, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना, भारत हा सर्वाधिक वेगाने विकास करणारा देश म्हणून जगभरात ओळखला जात […]
‘वंदे भारत’ चा शिल्पकार
सध्या देशभर बोलबाला असलेली ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ही रेल्वेत अधिकारी राहिलेल्या सुधांशू मणी यांची कल्पना. त्यांनी २०१६ ला देशातल्या पहिल्या सेमी हाय-स्पीड ट्रेनचे स्वप्न पाहिले आणि सहकाऱ्यांच्या सोबतीने साकार केले. आज सगळीकडे ‘वंदे ‘भारत’ चे जोरदार स्वागत केले जातेय; पण त्याच्या मुळाशी धणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली अतोनात मेहनत हेच […]
भारतीयांचे आठवड्यातील ‘इतके’ तास मोबाईल गेममध्ये !
नवी दिल्ली : मोबाईलवर गेम खेळण्याची सवय केवळ लहान मुलांनाच असते असे नाही. अनेक तरुण व प्रौढ लोकांनाही ही सवय असते. ‘इंडिया मोबाईल ऑफ गेमिंग’च्या अहवालानुसार, भारतीय लोक आठवड्यातून सरासरी ८.३६ तास मोबाईल गेम खेळण्यात घालवतात. ६० टक्के गेमर्स एका वेळी सतत तीन तास गेम खेळतात. मोबाईल गेमच्या व्यसनात उत्तर […]
प्रौढ साक्षरता अभियानाची शोकांतिका मांडणारी कादंबरी : निशाणी डावा अंगठा
एकीकडे भारत महासत्ता बनण्याची स्वप्न पाहत आहे. परंतु खऱ्या अर्थाने आजही समाजात अनेक समस्या दिसून येतात. साक्षरांचे प्रमाण देशात वाढताना दिसत असले तरी ही साक्षरता समाजाला योग्य दिशेने नेताना दिसते काय? हा खरा प्रश्न आहे. कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ या कादंबरीची पहिली आवृत्ती 19 फेब्रुवारी, 2005 […]