भारतात घडलेली अत्यंत घृणास्पद घटना म्हणजे दिल्लीजवळच्या नोएडा इथे घडलेले मुला-मुलींचे खून. भारतात दरवर्षी ४५ हजारांच्या वर गरीब मुलं बेपत्ता होत असतात. अनेकदा या सगळ्याच मुलांची पोलीस ठाण्यात बेपत्ता होण्याची कुठलीही अधिकृत नोंद झालेलीही नसते. नोएडाजवळच्या निठारी नावाच्या छोट्याशा खेड्यातली ३० ते ३८ मुलं हरवलेली असताना पोलीस ठाण्यात मात्र फक्त […]
लोकांचा शिक्षणापेक्षा पान, तंबाखू, मादक पदार्थांवर जास्त खर्च
गेल्या दहा वर्षांत पान, तंबाखू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन वाढले आहे आणि लोक त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अशा उत्पादनांवर खर्च करत असल्याचे एका सरकारी सर्वेक्षणातून समोर आले आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत एकूण घरगुती खर्चापैकी पान, तंबाखू आणि मादक पदार्थांवर होणाऱ्या खर्चात वाढ झाल्याचे कौटुंबिक उपभोग खर्च […]
करु नको निंदा कोणाची ।
सारस्वरूपामध्ये आपण विचार केला तर, प्रत्येक माणसाच्या जगण्याला बळ देण्याचे काम निंदक आणि त्यांनी केलेली ‘निंदा’ करीत असते. निंदा करणे हा काही लोकांचा धंदा होता…. आता मात्र तो, अनेकांचा धंदा झालेला आपल्याला पहावयास मिळतो. पूर्वी निंदा करणारा एखादा व्यक्ती असायचा परंतु, आता निंदा करणाऱ्या व्यक्तींची गँग तयार झालेली आपल्याला पाहायला […]
होळी उत्सव
वेणीत तुझ्या गजरा—— वेणीत तुझ्या गजरा, शोभून दिसतो साजरा. पडती त्यावर नजरा, कित्येकांच्या. रुपाची तु खानं, असा तुझा वानं. हरपे मगं भानं, पहाणाऱ्यांचे. ठसठशीत तुझे तनं, तळपती जनं. घायाळ होती मनं, बघणाऱ्यांचे. बघणाऱ्यांचे हालं, असे तुझे गालं. शेवटी तो मालं, परक्यांचा. डौलदार तुझा बांधा, न जुळे सांधा. मग येई वांदा, […]
होई रे होई पुरनाची पोई ….
बसंतात फाल्गून मयन्यात मराठी सालच्या आखरी आखरीले येनारा सा-यायचाच आवळीचा सन म्हनजे होई. ऊत्तर भारतातल्या वज्र, गोकूळ, वृन्दावन , बरसाना, नंदागाव अथिसा होई सात दिवस चालते अन् दूरदूरूनं लोकं तथिसा थे पाह्याले जातात. होई ह्या सनाले भारतात शिमगा,रंगावली, धुयमाती,धुळीवंदन, बसंतगमनोत्सव, फाग, फागूनं, होलिकादहन, होली पोर्णिमा, पुनो , हुताशनी महोत्सव, दोलयात्रा, […]
न पुसता येणारी शाई पाठविली जाते ३० देशांत
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेपर्यंत मतदानाच्याआधी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला निळी शाई अर्थातच अमिट शाई लावली जाते. ही शाई अनेक दिवस बोटावर तशीच राहते. परिणामी, कोणत्याही मतदाराला दुसऱ्यांदा मतदान करता येत नाही. ही शाई निवडणूक आयोगाकडून प्राप्त माहितीनुसार साधारण १९६२ च्या सर्वसाधारण निवडणुकीपासून वापरली जाते. ही शाई कर्नाटकातील म्हैसुर येथील म्हैसूर […]
वास्तु विज्ञान एवं शास्त्र का जीवन में महत्व, जाने कैसे आएगी सुख समृद्धि
वास्तु विज्ञान एवं शास्त्र का जीवन में महत्वपूर्ण स्थान है क्योंकि यह हमारे जीवन को सुख, समृद्धि, और समान्य अच्छे स्वास्थ्य के लिए संतुलित बनाने में मदद करता है। वास्तु के अनुसार निर्मित घर या कार्यालय हमारे जीवन में सकारात्मक ऊर्जा को बढ़ावा देते हैं, जिससे हमारा जीवन शांतिपूर्ण और […]
‘कृतार्थ योगाचार्य : भगवंतराव गावंडे (आसलगावकर)’
योगाचार्य भगवंतराव गावंडे, आसलगावकर यांनी आपला अमृतमहोत्सवी जन्मदिन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. त्यांनी आपल्या कुटुंबियांचा सत्कार करून त्यांचा गुणगौरव केला. या आगळ्यावेगळ्या अमृत महोत्सवी जन्मदिनी सोहळ्याला संत महात्म्यांचे आशीर्वाद लाभले. सोहळा आगळा वेगळा यासाठी की त्यांनी घरीच टेरेसवर साजरा केला. त्यांचे 14 जनांचे एकत्र […]
संभाजीराजेंची लोकप्रशासनातील दूरदृष्टी
संभाजीराजांचा जीवनकाळ हा १४ मे, १६५७ ते ११ मार्च, १६८९ असा होता. यापैकी १६८० ते १६८९ हा १० वर्षांचा काळ त्यांना राज्यकारभारासाठी मिळालेले दशक होते; परंतु या दशकामध्ये दूरदृष्टीने छत्रपती संभाजीराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर हिंदुस्थानच्या लोकप्रशासनावर विलक्षण छाप उमटवली. त्यांचे धार्मिक व सांस्कृतिक धोरण जसे काळाच्या पुढे होते, तसेच […]
वाढत्या वयाचा परिणाम रोखण्यासाठी सुवर्णभरम सक्षम
पॅरिस : वाढत्या वयाची लक्षणे, त्यामुळे येणाऱ्या सुरकुत्या आणि त्याचे विपरीत परिणाम टाळण्यासाठी सुवर्णभस्म अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. फ्रान्समधील पॅरिस विद्यापीठाच्या एका संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आल्याचे संशोधन पथकाने म्हटले आहे. आयुर्वेदातील औषधे आणि सौंदर्य प्रसाधनात सुवर्णभस्माच्या वापराचा उल्लेख आढळून येतो. मात्र, आता युरोपमध्ये झालेल्या […]
