वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क भारतात म्हणजेच आपल्या स्वदेशात असताना भारतीय नागरिक, मग तो हिंदू असो की ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख अथवा मुस्लिम सर्वच धर्माची मंडळी थोडी बेशिस्त अघळपघळ वागताना दिसतात. कदाचित ‘घरकी मुर्गी दाल बराबर’ यातून किंवा घटनेने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेच म्हणून अथवा राजकीय सत्तेची गुर्मी, श्रीमंतीचा माज किंवा धार्मिक […]
Category: लोकप्रिय लेख
एक पाऊल टाकू ‘मी माझा’ च्या पलीकडे……
तरुणाईच्या हातात देश सुरक्षित राहायला हवा,अशी जगाची अपेक्षा असते.परंतु,देशाच्या सुरक्षिततेआधी आपली,आपल्या नोकरीची आणि परिवाराची सुरक्षितता महत्वाची मानून ‘आपण बरं आणि आपलं काम बरं’ अशा भावनेतून आपल्यापैकी अनेक जण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत पुढे सरकत राहतात.दिवस पुढे जात राहतात आणि मग एखाद्या ताज्या आदोंलनाच्या निमित्तानं आपल्याला सत्व तपासून पाहण्याची संधी […]
सुपरइंटेलिजेंट रोबोट्सची दुनिया
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क रोबोट्समध्ये वाढतच जाणारी बुद्धिमत्ता आणि पॉवर बघता संभावित परिणामांबाबत व्यक्त केल्या जाणाऱ्या शक्यतांविषयी… रोबोट नाव ऐकताच आपल्या मनात एक राखाडी रंगाचे भले मोठे मानवी चेहऱ्याचे यंत्र उभे राहते. यास सुरुवातीस यंत्रमानव म्हटले गेले किंवा आजही रोबोट म्हणजे मानवी चेहरा असलेले यंत्रमानव असेच म्हणण्याचा प्रघात आहे. मात्र सर्वच […]
पुस्तकांचे घरातील स्थान
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क आपल्या घरात धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि अन्य पुस्तके, कथासंग्रह, कादंबऱ्या, मासिके, दिवाळी अंक असू शकतात. घराची श्रीमंती ही पाश्चिमात्य देशांप्रमाणे तिजोरीतील पैशांवरून नाही, तर पुस्तकांच्या स्थानावरून ठरवली जाते. तो दृष्टिकोन आपणही बाळगला पाहिजे आणि पुस्तकांचे जतन नीट करून घराचे सौंदर्य आणि ज्ञान वाढवले पाहिजे. एखाद्या समारंभात छानसा […]
मोपला कांड : एक भीषण वास्तव
केरळच्या उत्तरी समुद्री भागातील मालाबार हे निसर्गरम्य क्षेत्र आहे. पर आज तिथे पर्यटकांची गर्दी असते ती तेथील नैसर्गिक संपदा अनुभवण्यासाठी; परंतु १०० वर्षांपूर्वी तेथील भीषण वास्तव आजही काळाच्या उदरात दडलेले आहे. तेथील रक्तलांछित मातीतून स्त्रियांच्या भयभीत आवाजातील किंकाळ्या कोणाला ऐकू येत नाही. मुलांचे रुदन ऐकू येत नाही. तेथील रक्तरंजित इतिहासाला […]
कला, साहित्य आणि सामाजिक पातळीवर देखील दिलेले चांगले योगदान प्रेरणादायी
कलेच्या क्षेत्रात योगदान दिलेल्या अनेकांचे कार्यकर्तृत्व प्रेरणादायी ठरणारे आहे. अभिनय आणि कला याबरोबरच सामाजिक स्तरावर आणि काही प्रमाणात साहित्य क्षेत्रात लेखिका या भूमिकेतून चांगले योगदान दिलेल्या प्रिया तेंडुलकर यांचा आज स्मृतिदिन आहे. विविध पातळीवर प्रिया तेंडुलकर यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. नाटक, सिनेमा, मॉडेलिंग, लेखन, दूरदर्शन माध्यमातील कार्यक्रम अशा अनेकविध […]
माहितीचा अधिकार!
भारताला भ्रष्टाचार व राजकीय नेत्यांच्या अनागोंदी कारभाराने पोखरले असताना २००५ साली माहितीचे अधिकार अधिनियम याची निर्मिती भारतीय संसदेने केली होती. माहितीचा अधिकार हा भारतीय नागरिकाला दिलेला अधिकार आहे, जो अधिकार वापरून शासनावर तसेच शासनाच्या कार्यप्रणालीवर वचक ठेवण्याचे काम हा कायदा करतो. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील तरतुदी अन्वये कोणत्याही शासकीय […]
मराठीचे महान रचनाकार : दया पवार
काही लेखक अशा प्रकारचे आहेत, जे त्यांच्या लेखन पासून साहित्याची संपूर्ण परंपरा फक्त बदलत आहेत. मराठीचे महान रचनाकार दगडू मारुती पवार उर्फ दया पवार एक असेच लेखक होते. दया पवार हे एक मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात. दया पवार यांचे खरे नाव दगडू […]
मुलांमध्ये पुस्तके वाचण्याची सवय कशी लावावी?
मुलांसमोर वाचन करामुलांमध्ये पुस्तके वाचण्याची सवय लावण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी रंगीबेरंगी आणि विविध प्रकारची पुस्तके आणावीत. तुम्ही स्वतः त्यांच्यासमोर वाचन करा. मूल तुमचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतील. असे केल्याने त्यांना शब्दांचा अचूक उच्चार करण्याचा प्रयत्न करण्याचे बळ मिळेल. हे त्याला पटकन बोलण्यास आणि वाचन शिकण्यास मदत करतील. मुलांमध्ये अनुकरण करण्याची प्रवृत्ती […]
मराठवाडा मुक्तिसंग्राम : स्वामी रामानंद तिर्थ यांचे नेतृत्व; अनेक मार्गांनी लढा पेटला
निजामशाहीने स्टेट काँग्रेसला अनेक मार्गानी दाबण्याचा प्रयत्न केला. स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाने या लढ्याला धार आली, त्यांच्या नेतृत्वाचा झंझावात सुरु झाला, आणि लढाई अनेक मार्गानी सुरु झाली. स्टेट काँग्रेसचे पहिले अधिवेशन:दि. १६, १७ व १८ जून, १९४७ स्टेट काँग्रेसचे पहिले ऐतिहासिक अधिवेशन हैदराबाद व सिकंदराबाद या शहरांमध्ये असलेल्या मुशिराबाद […]