वऱ्हाडवृत्त डिजिटल तंत्रज्ञानाचा मानवी जीवनात कसा उपयोग होतो, जीवन कसं सुकर होतं, हे वारंवार अनुभवायला मिळालं आहे. भारतात मोबाइल तंत्रज्ञानात वेगाने बदल होत गेला. आता चौथ्या पिढीतून पाचव्या पिढीकडे जाताना इंटरनेट, मोबाइलसेवेचा वेग प्रचंड वाढणार आहे. आणखी काही महिन्यांमध्ये देशातली बहतांश शहरं ‘फाईव्ह जी ने जोडली जातील. अर्थात त्यात ‘जिओ’च्या […]