‘झेपावे चंद्राकडे’चा ध्यास पुन्हा एकदा माणसाने घेतला आहे.चंद्रावरच्या मातीमध्ये अनेक मूलद्रव्ये आहेत. माणसाच्या दृष्टीने ती अमोल आहेत. चंद्राचा अधिक अभ्यास करून आपल्या सौरमालेबद्दलच्या माहितीतही भर पडू शकणार आहे. मात्र, या साऱ्याला एक आणखीन पदर आहे, तो चीनच्या आक्रमक संशोधनाचा. अनेकांच्या भावजीवनाचा हळवा भाग असलेल्या चंद्रावर माणसाने पुन्हा एकदा स्वारी करण्याचे […]
Day: September 12, 2022
गोर्बाचेव्ह : इतिहास घडविणारा नेता
गोर्बाचेव्ह यांच्यासारखी इतिहासाला वळण देणारी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी रशियन जनतेला त्याचे फारसे सुतक वाटत नाही. रशियात गोर्बाचेव्ह यांच्या निधनाबद्दल कोणीही फारसे दुःख व्यक्त केलेले नाही; कारण गोर्बाचेव्ह यांच्या धोरणाचा फायदा रशियन जनतेपेक्षा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चात्य जगाला अधिक झाला आहे. शांततेच्या मार्गाने जगाचा भूगोल बदलणाऱ्या घटना इतिहासात फार […]
जेव्हा मुलंदेखील टपालानं पाठवली जात
1913 मध्ये अमेरिकेच्या टपाल यंत्रणेनं आपल्या नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन टप पाठवण्याची व्यवस्था सुरू केली. कोणत्याही सार्वजनिक वाहनानं मुलं पाठवण्याच्या खर्चापेक्षा कमी खर्च टपालानं पाठवण्यासाठी येत होता. आजकाल प्रसारमाध्यमांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानानं मोठीच गरुडझेप घेतल्यामुळे एकेकाळी पोस्टमनच्या आगमनाची जी आतुरता असायची, तिची कल्पना आज करता येणार नाही. व्हॉट्स अॅप, फेसबुक, ट्विटर […]
छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार अशी होती.
छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर आपल्याला त्यांनी मिळवलेलं स्वराज्य आठवतं, मोगलांशी दोन हात करताना त्यांना करावा लागणारा पराक्रमही नजरेसमोर येतो. त्याचवेळी त्यांची तलवारही आठवते. कारण याच तलवारीच्या जोरावर आणि कमी संख्येने असलेल्या मावळ्यांना घेऊन त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आहेत. त्यामुळे छत्रपतींचं शस्त्र साहित्य कसे होते याची उत्सुकता सर्वांनाच असते. नांदेड इथल्या […]
अतिरेक्यांचे उदात्तीकरण, कबरीचे सुशोभिकरण
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात फाशी झालेला अतिरेकी याकुब मेमन याच्या कबरीचा वाद उफाळून आलेला आहे. त्याच्या कबरीला मार्बल व एलईडी लाईट लावण्यात आले. या मानसिकतेला काय म्हणावे? दुर्दैवच म्हटले पाहिजे. हा प्रकार ठाकरे सरकारच्या काळात झालेला आहे, असे म्हटले जाते. वास्तविक पाहता एखाद्या अतिरेक्याची कबर सर्वसामान्य लोकांच्या सोबत ठेवणे हा सर्वसामान्य […]
सरकारी वकील भरती परीक्षा मराठीतून
‘मराठी‘च्या संवर्धनासाठी हायकोर्टाचे निर्देश महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपले धोरण गांभीर्याने राबवावे, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने यापुढे राज्यातील सरकारी वकील भरती परीक्षाही मराठीतून घेण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठाने प्रताप जाधव यांच्या याचिकेवर हा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी सरकारी […]